मुंबई:गणेशोत्सव(ganeshostav) म्हटला की कोकणी माणसाला ओढ लागते ती कोकणची. कधी एकदा कोकणात जातो असे होते. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर…
कविता : एकनाथ आव्हाड बाबा म्हणाले, या वेळी कोकणात सहलीला जाऊ रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणं चला पाहू... रायगडमधील थंडहवेचे ठिकाण…
मुंबई: आपले स्वत:चे हक्काचे असे छोटे का असेना घर (house) असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…
राज्यमार्गांनाही खड्डेमुक्त करा: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले निवेदन मुंबई : गणेशोत्सवात गावात पोहोचायला हवे यासाठी…
माझे कोकण: संतोष वायंगणकर राजकीय, सामाजिक कार्यकर्ता म्हटला की, नि:स्वार्थ भावनेने लोकहितासाठी झटणारी गावातील एखादी जबाबदार व्यक्ती, स्वत:ची मिठभाकरी खाऊन…
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई - गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी घेण्यात आली.…
माझे कोकण : संतोष वायंगणकर कोकणाचं वर्णन साहित्यिक आपापल्या दृष्टीने करीत राहिले आहेत. कोकण म्हटलं की नजरेसमोर येतो तो माडा-पोफळीच्या…
रत्नागिरी : जिल्ह्यात ४२ गावांतील ८५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून आतापर्यंत १७ हजार ४५ लोकांनी याचा लाभ घेतला…
रवींद्र तांबे खेडेगावात शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळे एखाद्या शहरात जाऊन नोकरी करणाऱ्या व्यक्तीला गावकरी लोक चाकरमानी असे म्हणतात. कारण गावापासून…
मुंबईतील चाकरमानी दरवर्षी उन्हाळ्यात आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करत असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र बघूनच त्यांना वेध लागतात ते आपल्या गावाकडे जाण्याचे.…