राजकोट: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६ धावा…
मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत.…
मुंबई: इंग्लंड क्रिकेट संघाने राजकोटमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत खेळणाऱ्या मार्क वूडचे संघात…
मुंबई: भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणे निश्चित आहे. इंग्लंड मालिकेत पहिल्यांदा दोन वेगवान…
मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ३ कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी एक चांगली आणि एक…
विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या…
मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताचा…
विशाखापट्टणम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस…
मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार…
विशाखापट्टणम - इंग्लंडने शुक्रवारी २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विशाखापट्ट्णम येथील दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या प्लेईंग ११ची घोषणा केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या…