नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेतून गोंधळी खासदारांना निलंबित करण्याचा लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी सपाटाच लावला आहे. देशात आतापर्यंतच्या इतिसातील सर्वात मोठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १४ खासदार, काल ३३ खासदार तर आज तब्बल ४९ खासदारांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. काल राज्यसभेतही ४५ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…