नवी मुंबई : राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेच्या प्राथमिक विद्यालयातील पाच विद्यार्थी ठाणे जिल्हास्तरावर चमकले.
या पाचही विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून अविष्का घरत, ओमकार काळे, सत्यवान धापते, साईराज बैलकर, शिवराज पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले.
यावेळी मार्गदर्शक दळवी, पडळकर, ईशा सावंत, अलका चव्हाण, मुख्याध्यापिका सुमित्रा पाटील आदी उपस्थित होते.
मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला लवकर यशस्वी व्हायचे असते आणि या शर्यतीत अनेकदा आपण आपली…
जाणून घ्या नक्की प्रकरण काय? मुंबई : देशभरात मोठ्या प्रमाणात सायबर जाळे पसरत आहे. कधी…
काय आहे प्रकरण? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार…
अहमदनगर : शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay…
नदीवर कपडे धुण्यासाठी गेले आणि... नेमकं काय घडलं? कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम…
अलिबाग : मुरुड जंजिरा परिसरात अलिबाग -मुरुड रस्त्यावर अंदाजे ५० वर्षे जुना असणाऱ्या पुलावर पर्यटकांची…