मुंबई : निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असून अखेर सत्याचा विजय झाला. हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा बहुमताचा विजय आहे. हा तमाम शिवसैनिकांचा विजय आहे. जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे. हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या…
'अशी' घ्या आरोग्याची काळजी मुंबई : मे महिन्यातील उन्हाळ्याचे दिवस चालू असताना मुंबईत अचानक अवकाळी…
होर्डिंग खाली अनेकजण दबल्याची शक्यता मुंबई : मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील…
राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज…
अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवल्या मुंबई : दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अगदी तासाभरात मुंबईचे चित्र…
मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मुंबई : मुंबईमध्ये जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे.…