मुंबई : राज्यातील एसटी संप हा मुंबईतील गिरणी संपाप्रमाणे अयशस्वी करण्यासाठी तो चिघळवला जात आहे. हा संप फसल्यानंतर एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागांवरील जमिनी मिलच्या जागांप्रमाणे विकण्याचा डाव सत्ताधारी शिवसेनेने आखल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
मुंबईतील मिल कामगारांचा संपही अशाच पद्धतीने चिघळवण्यात आला होता. अखेर हा संप अनिर्णीत परिस्थितीत येऊन पोहोचला. त्यानंतर शिवसेनने मिलच्या मालकांसोबत साटलोटं करत जमिनी विकून कोट्यवधींची टक्केवारी गोळा केली होती. आता एसटीचा संपही त्याच मार्गाने जात आहे. हा संप फसल्यानंतर एसटी महामंडळाच्या मालकीच्या विविध शहरातील जमिनींची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सत्ताधारी सरकारने आखल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…
योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…
जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…