मुंबई : मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करुन गळती बंद करण्यासाठी तातडीने…
ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडीत…
कथा - प्रा. देवबा पाटील त्या दिवशी रात्री जयश्रीचे जेवण जरा जास्तच झाले होते व तिला डुलक्या येऊ लागल्या होत्या.…
पाणी आहे म्हणून तर सृष्टी झाली निर्माण पाण्यामुळेच चराचरात फुलले पंचप्राण पाणी पिऊन हुशार होऊन हसले पान न् पान झाडेवेली…
पाणी अडवा पाणी जिरवा सरकारी आदेशच फिरवा एकदिलाने काम करूया जलस्त्रोत नव्यानं शोधूया घसे सुकले, शेत करपले दाहीदिशात हंडे फिरले…
विशेष - डॉ. गौरी गायकवाड आज मी एक गोष्ट तुमच्याशी बोलणार आहे. इतर गृहिणींसारखे मलासुद्धा स्वयंपाकघर लख्ख केल्याशिवाय झोप येत…
मुंबई: उत्तर भारतात थंडीचा(cold) मौसम सुरू झाला आहे. सातत्याने तापमानात घसरण होत आहे. पुढील २-३ आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार…
मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून सध्या असलेले पाण्याचे स्तोत्र कमी पडत आहेत. मुंबईकरांची वाढती पाण्याची तहान भागवण्यासाठी…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारने सप्टेंबर १९६० च्या सिंधू जल करारामध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. भारत सरकारने…
जव्हार ग्रामीण (वार्ताहर) :देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी जव्हारच्या ग्रामीण आदिवासी भागात पाणीपुरवठ्याच्या मुलभूत सुविधा अद्याप पोहचलेल्या…