मुंबई : वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही…
पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडो अथवा मुसळधार पडो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले…
मुंबई : मेट्रोचे काम सुरू असताना अमर महल जंक्शन येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात…
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील टँकरचालकांचा संप पाहता, व्यापक जनहित लक्षात घेता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन…
वाडा : तालुक्यात दोनशे खेडी व दोनशेहून अधिक पाडे असून ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दहा लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या…
पाणीचोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवणार मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून यातील ७००…
मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे मराठवाड्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे भूजल पातळीत देखील दिवसेंदिवस घट होत आहे. उन्हामुळे धरणातील…
पुणे (प्रतिनिधी): तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. १४ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या…
मोखाडा(वार्ताहर): तालुक्यातील गाव पाड्यांची कायमची पाणीटंचाई मिटावी यासाठी जलजीवन मिशन योजनेतून धरणापासून ते पाण्याच्या टाकीपर्यत आणि टाकीपासून प्रत्येक गावात नळाद्वारे…
मुंबई : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मागेल त्याला पाणी यानुसार सर्वांसाठी पाणी धोरण जाहीर केले. या…