सद्गुरू वामनराव पै कुठलीही गोष्ट चांगली की वाईट हे तुझ्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचा तू वापर कसा करतो यावर अवलंबून आहे.…
‘ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस’ अशा समृद्ध प्रवासाला भक्तीयुक्त तत्त्वज्ञानाचा पाया मिळाला आणि ‘विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान’…
मालेगावहून पंढरपूरसाठी सुटणार ६८ जादा बस मालेगाव : यंदा विठुरायाचा आषाढी वारीचा (Ashadhi Ekadashi 2024) सोहळा १७ जुलै रोजी पंढरीत…
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) विठुरायाच्या (Vitthal) दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी जमते. यंदाही आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसह लाखो भाविकांची…
मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे. हे मंदिर पुरातन असून ४०२ वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे विश्वस्त…
ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायात ज्ञानदेवांनी सत्पुरुषांची लक्षणं सांगितली आहेत. यातील एक लक्षण म्हणजे अहिंसा. ज्ञानी…
जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ बापरखुमादेवीवरू विठ्ठलु सकळ। अकळ…
वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी मुंबई : ज्येष्ठ आणि जगभरात ख्याती असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा…
आषाढी विशेष : काशिनाथ माटल गेला महिनाभर अनवाणी पायाने दऱ्या-खोऱ्यातून चालत आलेली आषाढीवारी आज पंढरपुरात एकादशी दिनी संपन्न होत आहे.…
आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. वारीत सहभागी झालेला प्रत्येक वारकरी वारीत दंग झाला आहे. विठ्ठलभेटीसाठी जाणं म्हणजे…