Pahalgam Attack

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक असल्याचे म्हटले होते. यावेळी हे…

2 hours ago

Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. हा सूड उगवण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर तिन्ही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर…

6 hours ago

Operation Sindoor PC : ”भारतावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता, म्हणून चोख प्रत्युत्तर द्यावं लागलं”

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २२ एप्रिलला २६ निष्पापांचा बळी गेला होता. भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी…

1 day ago

हल्ल्यानंतर पाक बिथरला, सीमा रेषेवरील गावांना केले लक्ष्य! ७ सामान्यांचा मृत्यू, ३८ जखमी

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरील गावांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यामध्ये एक महिला आणि दोन मुलांसह सात जणांचा…

1 day ago

Operation Sindoor: जैशचे ४, लष्करचे ३ आणि हिजबुलचे २ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (७ मे २०२५) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील…

2 days ago

Breaking News : पाकड्यांना ऐकू येणार नाहीत बॉलिवूडची गाणी

मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकड्यांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढू लागला आहे. भारताने…

6 days ago

Eknath Shinde : काँग्रेसने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही; यामुळेच लाखो सैनिक शहीद झाले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. दहशतवाद्यांनी…

1 week ago

Pahalgam Attack : राष्ट्रीय सुरक्षा मंडळात महत्त्वाचा बदल; माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या तणावपूर्ण वातावरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय…

1 week ago

Pahalgam Terror Attack: आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार, सलग सहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने चहू बाजूने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. भारताच्या कडक भूमिकेमुळे…

1 week ago

पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक; पंतप्रधान मोदी घेऊ शकतात मोठा निर्णय

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

1 week ago