प्रियानी पाटील पावसाळ्यात सेल्फी पॉइंट अक्षरश: बहरून येतात. तशी मनंही फुलारून येतात. एक सेल्फी घेण्याचे कष्ट पाहिले, तर अनेक दिव्य…
अॅड. रिया करंजकर मुंबई हे भारतातील सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. या शहरांमध्ये प्रत्येक राज्यातून, जिल्ह्यातून आणि प्रांतातील लोक उद्योगधंद्यासाठी…
सतीश पाटणकर आपल्या देशाला बंदरं व जलमार्गांचं महत्त्व काय असतं, ते प्राचीन काळापासून ज्ञात होतं. शिवाजी महाराजांच्या काळातही बंदरांचा विकास…
दीपक परब ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून…
ज्योत्स्ना कोट-बाबडे उमाकांत वाघ यांच्या ‘पाची पांघरुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्षरजुळणी मयुरेश प्रकाशन यांनी केली आहे. तसेच समर्पक असे…
माधवी घारपुरे 'सारखीच काय गं तुझी कुरकुर असते सुखदा! कधीही बिचारी आनंदी चेहऱ्याने भेटत नाही. सर्वात धाकट्या वन्सबाईंचं बाळंतपण झालं…
अनुराधा दीक्षित आपण कोकणी माणसं. प्रवास करताना एसटी म्हणजे आपली जीवाभावाची मैत्रीण! भले तिला कोणी लाल परी, लाल डबा म्हणोत...…
आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा सण. या दिवशी महाराष्ट्राच्या सगळ्या भागांतून वैष्णव पंढरपूरमध्ये जमतात. पंढरीत आल्यानंतर नगर प्रदक्षिणा होते.…
मृणालिनी कुलकर्णी नमस्कार माऊली! आज आषाढी एकादशी! हजारो वर्षांपासूनची परंपरा, विठूनामाचा गजर करीत, शेकडो कोस पायी चालत वारकरी, पंढरीच्या पांडुरंगाचे…