सतीश पाटणकर पाऊस जोरदार पडत असताना आता सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची रिघ धबधब्यांकडे लागली आहे. पावसाळी पिकनिक्ससाठी सिंधुदुर्गातल्या धबधब्यांचं आकर्षण दिवसेंदिवस…
माधवी घारपुरे भीतीने गाळण उडालेल्या देहाची थरथर आपण कधी ना कधी अनुभवली असेल. पाण्याने भिजलेल्या पक्ष्याच्या पंखांची थरथर पाहिली असेल,…
प्रा. प्रतिभा सराफ कॉलेजमध्ये जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होते. बाजूला एक विद्यार्थी उभा होता. स्वतःहूनच माझ्याजवळ आला आणि बोलू लागला. त्याचे…
अनुराधा दीक्षित काही माणसांचे नमुने पाहून खरंच थक्क व्हायला होतं. वाटतं, कसं जमतं यांना असं वागायला? गोड गोड बोलून, थापा…
‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे आचार्य अत्रे यांचे समग्र व्यक्तिमत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या एकपात्री नाट्यप्रयोगाचे बादशहा सदानंद जोशी यांच्या जन्मशताब्दी…
‘श्री गुरवे नमः’! भारतात गुरू-शिष्य नात्याला खूप महत्त्व आहे. आजही अनेक गुरू-शिष्याच्या जोड्या प्रेरणा देतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील अनोखी…
कोकणातील तरंग संप्रदायामध्ये रवळनाथाच्या तरंगाला विशेष महत्त्व असून त्याला ‘मेळेकरी’ म्हटले जाते. खांबकाठीवर भरजरी वस्त्र लावून त्यावर रवळनाथाचे प्रतीक म्हणून…
श्रीनिवास बेलसरे ‘तुमसे अच्छा कौन हैं’चे (१९६९) लेखक होते सचिन भौमिक आणि निर्माता-दिग्दर्शक होते प्रमोद चक्रवर्ती. शम्मी कपूर, बबीता, प्राण…
प्रा. प्रतिभा सराफ वैताग आलाय’ असे आपण नेहमी म्हणतो. आपल्याला नेमका कशामुळे वैताग येतो? काही सर्वसाधारण उदाहरणे घेऊ या- आज…