मुंबई: उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होईल. आपल्या प्रत्येक सण, उत्सवामधून आरोग्याचे महत्त्व उत्तम पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.…
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६वे साहित्य संमेलन वर्धा येथे नुकतेच पार पडले आणि आयोजकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. राजकारण्यांची उपस्थिती,…
पाश्चिमात्य देशातील एक विद्यार्थी आपली प्राचीन धनुर्विद्या शिकण्यासाठी भारतात आला. ‘गुरुजी, आपण मला धनुर्विद्या शिकवालं का?’ माझे अवलोकन करून शिक!…
‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो…
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेथे तिच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या (उत्तर) तीरावर श्रीवर्धन…
आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनेक महत्त्वाच्या गोष्टी उद्यावर ढकलून मोठे नुकसान करून घेतलेले असते. अनेकदा माणसाला अनेक गोष्टी खूप…
रोज शाळेत दोन दिवसांत जे जे उपक्रम झालेत, त्या सगळ्यांचा अनुभव आता फेब्रुवारीच्या भेटीत विक्रमगडातील शाळेच्या मुलांना पण देऊ या...…
राष्ट्रप्रेम, संवेदनशीलता, वास्तवता काय असते हे खराखुरा जातिवंत अभिनेता कधी विसरू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर…