अग्रलेख

‘ऑपरेशन सिंदूर’; पिक्चर अभी बाकी है…

काश्मीरमध्ये पहलगाम येथे निसर्ग सौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या ज्या २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून थेट गोळ्या घातल्या. त्याचा बदला…

13 hours ago

निवडणुकांचा मार्ग मोकळा; विलंब झाला, पण स्वागतार्ह…

Justice delayed is justice denied अशी इंग्रजीत एक म्हण आहे. मराठीत त्याचा अर्थ काढायचा झाला, तर न्यायाला विलंब म्हणजे न्याय…

2 days ago

प्रभू रामचंद्रांचा अपमान; हीच राहुल यांची ओळख

भारतातील बहुसंख्य जनता भगवान राम यांना आपला आदर्श मानते आणि त्यांच्या एक पत्नीत्वाचे आदर्श सार्वजनिक जीवनात जपते. त्या रामांचा अपमान…

3 days ago

भारताकडून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी

पहेलगाम हल्ल्यानंतर सर्वात पहिला परिणाम भारताकडून पाकिस्तानविरूद्ध कठोर पावले उचलण्यात झाला आणि त्यातही पहिला होता तो इंडस वॉटर ट्रीटी स्थगित…

4 days ago

पाकला धडा शिकवणार, कूटनीती की रणनीती

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी…

6 days ago

जातनिहाय जनगणना : केंद्राचा क्रांतिकारी निर्णय

जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला दुरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणावा लागेल. १९३१ नंतर प्रथमच अशी…

7 days ago

पाण्याचे दुर्भिक्ष

पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडो अथवा मुसळधार पडो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले…

1 week ago

घुसखोरीचा कॅन्सर दूर होण्याची गरज

पहलगाममधील २६ निष्पाप जीव घेणाऱ्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने देशाच्या आत्म्याला ठेच पोहोचण्याचा प्रयत्न सीमेपलीकडील शक्तींनी केला आहे. धर्म विचारून हत्या…

1 week ago

बेस्ट सुदृढ होणे, ही मुंबईकरांची गरज

मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त होणार आहे. मुंबई ही देशाची…

1 week ago

ग्रामीण भागातील गरिबी घटली, मोदींचे कौतुकास्पद कार्य

जागतिक बँकेच्या एका ताज्या अहवालानुसार, भारताने २०११ पासून ते २०२२-२३ या कालावधीत १७.१ कोटी लोकांना अत्यधिक गरिबीच्या खाईतून बाहेर काढले…

2 weeks ago