काश्मीरमध्ये पहलगाम येथे निसर्ग सौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या ज्या २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून थेट गोळ्या घातल्या. त्याचा बदला…
Justice delayed is justice denied अशी इंग्रजीत एक म्हण आहे. मराठीत त्याचा अर्थ काढायचा झाला, तर न्यायाला विलंब म्हणजे न्याय…
भारतातील बहुसंख्य जनता भगवान राम यांना आपला आदर्श मानते आणि त्यांच्या एक पत्नीत्वाचे आदर्श सार्वजनिक जीवनात जपते. त्या रामांचा अपमान…
पहेलगाम हल्ल्यानंतर सर्वात पहिला परिणाम भारताकडून पाकिस्तानविरूद्ध कठोर पावले उचलण्यात झाला आणि त्यातही पहिला होता तो इंडस वॉटर ट्रीटी स्थगित…
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी…
जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला दुरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणावा लागेल. १९३१ नंतर प्रथमच अशी…
पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडो अथवा मुसळधार पडो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले…
पहलगाममधील २६ निष्पाप जीव घेणाऱ्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने देशाच्या आत्म्याला ठेच पोहोचण्याचा प्रयत्न सीमेपलीकडील शक्तींनी केला आहे. धर्म विचारून हत्या…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त होणार आहे. मुंबई ही देशाची…
जागतिक बँकेच्या एका ताज्या अहवालानुसार, भारताने २०११ पासून ते २०२२-२३ या कालावधीत १७.१ कोटी लोकांना अत्यधिक गरिबीच्या खाईतून बाहेर काढले…