सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि भौतिक विकासामध्ये अमूल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके…
‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:’ भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनास केलेल्या या उपदेशाने…
ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली, असे आज आपण अनेक देश पाहतो.…
नारायण राणे एक संवेदनशील, कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व आहे. कोणतीही गोष्ट जमत नाही, जमणार नाही असले शब्द त्यांच्या शब्दकोषात नाहीत. म्हणूनच कुणालाही…
अनेकदा राजकारणातील आक्रमकता व्यक्तिमत्त्वाबाबत एक वेगळी छटा निर्माण करते. पण,नारायणराव राणे हे मनाने अतिशय कनवाळू आहेत. त्यांच्यातील माणुसकीचे, संवेदनशीलतेचे अनेकांचे…
ते राजकीय पटलावर जेवढे आक्रमक आहेत तेवढेच मैत्री, स्नेह यांबाबत आणि आपल्या कुटुंबाबाबतीत अत्यंत हळवेही आहेत. मनमोकळे आहेत. तेवढेच ते शत्रूला नामोहम…
कोणतीही पार्श्वभूमी नसताना राणेंनी मुंबईत येऊन धडाडीनं नेतृत्व उभं केलं. राजकारणात राणेंचं व्यक्तिमत्त्व हे सेल्फ मेड आहे. पक्ष बदलल्यानंतर माणसं…
एक मार्गदर्शक नेता म्हणून मी आजपर्यंत राणे साहेबांकडे पाहत आलो आहे. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांनी सरकारपर्यंत जनतेचा आवाज…
नारायण राणे यांच्यात ‘कुछ तो हटके’ बात आहे. त्यांनी स्वतःचे विशिष्ट वलय निर्माण केले आहे, ज्यामुळे ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात.ते…
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं दैवत. त्यांच्या परिसस्पर्शाने आमच्यासारख्यांचं सोनं झालं. राजकारणापलीकडे सर्वसामान्य जनतेला सुखी-समाधानी राखण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी नेहमीच आग्रह धरला.…