Rajesh Sawant

Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन पुणे : राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्टया…

3 days ago

शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळाला वेग; साई सेवेसाठी राजकीय ‘फिल्डिंग’ सुरू!

शिर्डी : देशातील एक अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेला आता वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,…

3 days ago

मुंबईची ‘मटका क्वीन’ पुन्हा अडचणीत! गोव्यात सापडली, पतीच्या हत्येनंतरही जुगार साम्राज्य चालवत होती!

पणजी : एका सिनेमात शोभेल अशी तिची कहाणी... पतीची हत्या, आजन्म कारावासाची शिक्षा, पुन्हा जामिनावर बाहेर येऊन जुगाराचा साम्राज्य चालवणं...…

3 days ago

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई; ४८,००० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांना ई-चलान

मुंबई : मुंबईत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तब्बल ४८,००० हून अधिक…

3 days ago

‘लाल किल्ला आमचा!’ म्हणणाऱ्या मुघल वंशज महिलेची याचिका सुप्रीम कोर्टानं फाडून फेकली!

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हक्क सांगत एक महिला सुप्रीम कोर्टात पोहोचते, आणि म्हणते, 'मी मुघलांची…

3 days ago

नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या शाळेसाठी शिक्षक सज्ज

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पटसंख्येच्या तुलनेत आकृतीबंध नियमानुसार आवश्यक शिक्षकांची पूर्ण…

3 days ago

कल्याण शीळ रोड येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार कधी?

मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक नियंत्रण शाखा हतबल डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक जण काम उद्योग-धंद्यासाठी कल्याण शीळ रोडचा जा-ये…

3 days ago

वाड्यामध्ये पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा!

वाडा : वाडा तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. तसेच हरघर नल या योजनेसह अन्यही पाणीपुरवठा योजनांची लाखो…

3 days ago

वसुलीचा आकडा ‘फुगला’, तरच आमदारांचा ‘रुसवा’ जाणार!

मालमत्ता कराची अल्पवसुली विकासकामाला अडसर गणेश पाटील विरार : गेल्या पंधरा वर्षांतील मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक यावर्षी पालिकेने गाठला असला…

4 days ago

दररोजच्या ६.५ हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट कुठे करायची? कांजूरमार्ग कचराभूमी बंद झाल्याने मुंबई महापालिकेची पंचाईत

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज अंदाजे ६ हजार ५०० मेट्रिक टन घनकचरा गोळा केला जातो. या कचऱ्यापैकी ९० टक्के…

5 days ago