– युरोपीयन युनियन व पाकिस्तान संयुक्त निवेदन भारताने फेटाळले
नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) युरोपियन युनियन (EU) आणि पाकिस्तान यांनी जम्मू-काश्मीरवर दिलेले संयुक्त निवेदन पूर्णपणे फेटाळले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य व अंगभूत भाग आहेत आणि या विषयावर कोणतीही बाह्य टिप्पणी स्वीकारली जाणार नाही. (India-Nepal Border Issue)
https://prahaar.in/2026/06/03/farmers-loan-waiver-maharashtra-maharashtra-cabinet-approves-farmers-loan-waiver-relief-for-56-lakh-farmers-but-these-office-bearers-will-not-get-the-benefit/
जयस्वाल म्हणाले की दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच द्विपक्षीय यंत्रणा अस्तित्वात आहे, ज्याद्वारे सीमा प्रश्न सोडवले जातात. मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारत–नेपाळ सीमेपैकी सुमारे ९८ टक्के सीमा आधीच निश्चित करण्यात आली आहे, तर काही भागांमध्ये नदीचा प्रवाह बदलणे आणि स्थानिक अतिक्रमण यांसारख्या समस्या आहेत, ज्यावर संयुक्त सर्वेक्षण आणि नकाशांकन सुरू आहे. (India-Nepal Border Issue)
https://prahaar.in/2026/06/03/khan-sir-coaching-classes-fire-attack-on-khan-sirs-coaching-center-some-people-are-troubled-because-of-my-success-khan-sir-makes-serious-allegations-against-rival-institutions/
सरकारने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की भारताची परराष्ट्र धोरणाची आधारशिला सार्वभौमत्व आणि द्विपक्षीय संवाद आहे, तसेच जम्मू-काश्मीरशी संबंधित सर्व मुद्दे पूर्णपणे अंतर्गत आहेत. (India-Nepal Border Issue)