– दोषींचे परवाने रद्द होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे आणि भाजीपाल्यामध्ये घातक रसायनांची भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. फळांची गोडी वाढवण्यासाठी किंवा ती आकर्षक दिसण्यासाठी रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, दोषींचे परवानेही रद्द केले जातील, असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे.
https://prahaar.in/2026/05/09/maharashtra-fyjc-admission-2026-eleventh-admission-process-begins-important-schedule-announced-for-students/
https://prahaar.in/2026/05/09/50-page-report-submitted-to-chief-minister-on-nashik-corporate-jihad-case/
विनापरवाना व्यवहारांवर चाप :
View this post on Instagram