धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान हा सामना मध्येच थांबवण्यात आला आहे. स्टेडियमच्या फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. जेव्हा सामना थांबवण्यात आला तेव्हा पंजाब किंग्सची धावसंख्या १०.१ षटकांत १ बाद १२२ इतकी होती.
पंजाब किंग्सने सध्याच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळून ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांच १५ गुण आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनेही तितकेच सामने खेळले आहेत त्यांचे ६ विजयासह १३ गुण आहेत.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…