धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान हा सामना मध्येच थांबवण्यात आला आहे. स्टेडियमच्या फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. जेव्हा सामना थांबवण्यात आला तेव्हा पंजाब किंग्सची धावसंख्या १०.१ षटकांत १ बाद १२२ इतकी होती.
पंजाब किंग्सने सध्याच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळून ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांच १५ गुण आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनेही तितकेच सामने खेळले आहेत त्यांचे ६ विजयासह १३ गुण आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…