नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने उद्ध्वस्त केले आहे. भारताने पाकिस्तानचे एक एफ १६ विमान आणि दोन JF१७ विमानांना पाडले. सोबतच जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेर मध्ये ड्रोन हल्ल्यांना हाणून पाडले.
आता भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्याशी बातचीत केली. एस जयशंकर यांनी लिहिले, आज ८ मेला संध्याकाळी मार्को रुबिया यांच्याशी बातचीत केली. दहशतवादाविरोधात लढाईमध्ये अमेरिकेच्या प्रतिबद्धतेसाठी आम्ही आभारी आहोत.
एस जयशंकर यांनी इटलीचे परराष्ट्र मंत्री एंटोनियो तजानी यांच्याशीही बातचीत केली. भारताचे परराष्ट्र मंत्र्यांनी लिहिले, इटलीचे पंतप्रधानांनी दहशतवादाविरोधात दृढतेशी सामना करण्यासाठी भारताच्या लक्षित आणि संतुलित प्रक्रियेवर चर्चा केली.
एस जयशंकर यांनी युरोपियन यूनियन यांची उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्याशीही बातचीत केली.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…