जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (७ मे २०२५) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor Air Strike) अंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची यादी उघड करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याने यशस्वीरित्या नष्ट करण्यात केली आहेत.
भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय श्रीनगर एअरपोर्ट इंडियन एअर फोर्सने ताब्यात घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…