Spirituality: कधीही बाळगू नका या वाईट सवयी, होणार नाही प्रगती

Share

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीच्या काही सवयी त्याचे आयुष्य खराब करू शकतात. तसेच त्या व्यक्तीला आर्थिक तंगीही देऊ शकतात. जे लोक सतत कडवट बोलत असतात, वायफळ खर्च करत असतात तसेच सतत आळशीपणा करत असतात त्यांना अनेकदा समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.

याशिवाय, मधुर वाणी आणि मेहनतीने व्यक्ती यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते आळखी व्यक्ती चांगली संधी वाया घालवतात. तर मेहनत करणाऱ्या मनुष्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.

जे लोक उगाचच वायफळ पैसे खर्च करतात त्यांना नेहमी आर्थिक समस्येचा ताण सहन करावा लागतो. समजुतीने खर्च केल्यास पैशांची बचत होते.

आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे. अशा लोकांसोबत वेळ घालवू नये तसेच ज्या व्यक्ती इतरांच्या चुगली करतात तसेच प्रत्येक गोष्टीवर चूक शोधत असतात त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे.

जर तुम्ही सतत स्वत:ची तुलना दुसऱ्यांसोबत करत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच खुश राहू शकत नाही. अखेरीस आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही संकोचाशिवाय आपली गोष्ट दुसऱ्यासमोर ठेवायला हवी.

Recent Posts

Gautami Patil Item Song: गौतमी पाटीलच्या आयटम नंबरने लावली आग… म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

Gautami Patil Item Song: महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना, गौतमी पाटीलला कोण नाही ओळखत. 'सबसे कातील गौतमी…

43 minutes ago

Very Parivarik Trailer Launched: कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’ सीझन २ चा ट्रेलर लॉन्च

Very Parivarik Trailer launched: बहुप्रतिक्षित कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित…

1 hour ago

पाकिस्तानच्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात १३ ठार आणि ५९ जखमी

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतात…

2 hours ago

उत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला…

3 hours ago

पाकने केला 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा, पण पुरावा देताना बोबडीच वळली

जम्मू आणि काश्मीर: भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरात 7 मे च्या पहाटे, नऊ कुख्यात…

3 hours ago

लाहोरमध्ये लागोपाठ तीन स्फोट, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

लाहोर : भारतीय सैन्याने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर…

3 hours ago