मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ असते. दिवा लावल्याने घरात सुख-शांती येते. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की घरात दिवा लावल्याने सकारात्मकता येते. तसेच नकारात्मकता निघून जाते.
ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नेहमी आनंदाचे वातावरण असते. कधीही पैशांची तंगी राहत नाही. जर घरात आर्थिक समस्या येत असतील तर दररोज घराच्या एका जागेवर दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते.
https://prahaar.in/2025/04/14/if-these-things-are-frequently-spilled-in-the-kitchen-pay-attention-to-them-in-time-otherwise/
असे मानले जाते की दररोज घराच्या या ठिकाणी दिवा लावल्याने लक्ष्मी मातेचा वास घरात राहतो. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की धन संकटापासून सुटका हवी असेल तर घराच्या दरवाजावर दररोज एक दिवा लावला पाहिजे. दरम्यान, एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जागा नेहमी स्वच्छ असावी. धन देवता लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दिवा लावत असाल तर ते अधिक लाभदायक ठरते. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होईल. तसेच घरात ठेवलेली तिजोरी भरून जाईल.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…