मुंबई : देशातल्या विविध भागात उष्णतेचा कहर होणार असून तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच १ मे ते २ जून २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या काळात सूर्यप्रकाशात फिरल्याने गुदमरल्यासारखे वाटणे, घाम न येणे, उलट्या, चक्कर येणे, उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
खोलीचा दरवाजा आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा – हवा खेळती राहील.
मोबाईल फोन अत्यंत गरजेपुरता वापरा – उष्णतेने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता!
शक्य असल्यास दर दोन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या.
घरातील AC २४-२५°C वर ठेवा – जास्त थंडपणा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.
दही, ताक, उसाचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी
थंड पाणी – दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या
गरम व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळा
सकाळी गाडीने प्रवास टाळा
गाडीतील गॅस सिलिंडर, लाइटर, परफ्यूम, कोल्ड्रिंक्स, बॅटर्या काढून टाका
कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा (व्हेंटिलेशनसाठी)
कारचे टायर जास्त फुगवू नका – उष्णतेने फुटण्याचा धोका
इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा
साप, विंचू उष्णतेमुळे थंड जागांचा शोध घेतात
बागेत, अंगणात आणि घरात तपासणी करा
शक्य असल्यास रात्री उघड्या पायाने फिरणे टाळा
गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका
AC फक्त गरज असेल तेव्हाच वापरा
घरातील वीज मीटर आणि वायरिंग ओव्हरलोड होणार नाही याची खात्री करा
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…