नवी दिल्ली: भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये रविवारी सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार झटके बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी होती. दरम्यान, नुकत्याच आलेल्या भूकंपाने संपूर्ण देशाला उद्ध्वस्त केले होते. यात ३ हजार जणांचा मृत्यू झाला होता.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, म्यानमारमध्ये १३ एप्रिल २०२५च्या सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत १० किमी खोल होते. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…