मुंबई: आजच्या काळात आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. यात डायबिटीज, हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर यांचा समावेश आहे.या समस्यांमुळे व्यक्तीचे वयही कमी होत आहे. मात्र प्रत्येकाला वाटते की आपले आयुष्य दीर्घकालीन असावे.
मात्र जर तुम्हाला दीर्घकालीन आयुष्य जगायचे असेल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जीवनात पाळल्याच पाहिजेत.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला व्यायाम गरजेचा आहे. घाम आल्यानंतर ४५ मिनिटे व्यायाम करणे सगळ्यात महत्त्वाचे. कार्डिओ, वेट ट्रेनिंग, हाय इंटेंसिटीसारखे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता.
आपल्या जीवनाच निरोगी जेवणाला अधिक महत्त्व आहे. यासाठी आपले डाएट व्यवस्थित ठेवले पाहिजे. डाएट्समध्ये मिलेट्स, फायबर, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा समावेश केला पाहिजे.
सगळ्यांनी आपले एक रूटीन बनवले पाहिजे. जसे आयुर्वेदात सूर्योदयानंतर उठणे आणि सूर्यास्तानंतर खाणे वर्ज्य मानले गेले आहे. सोबतच कमीत कमी ८ तासांची झोप घेणेही गरजेचे आहे.
आजच्या काळात लोकांना थोडीशी जरी आरोग्याची समस्या आली तर ते औषधे घेतात. मात्र शक्य होईल तितके औषधांपासून दूर राहिले पाहिजे. औषधे हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…