Thane Station : ठाण्यात उभे राहणार ११ मजली रेल्वे स्टेशन

Share

ठाणे : मुंबई जवळील ठाणे येथे एक खास रेल्वे स्टेशन उभे राहत आहे. हे रेल्वेस्टेशन एक दोन नाही तर तब्बल अकरा मजली असणार आहे. या रेल्वेस्टेशनमधून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था नाही तर लोकांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या रेल्वे स्टेशनच्या वर मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉपचीही व्यवस्था असेल. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या प्रवासाची सुविधा निर्माण होण्याबरोबरच या माध्यमातून सरकारला चांगला महसूलही प्राप्त होणार आहे.मुंबई जवळील ठाणे येथे एक खास रेल्वे स्टेशन उभं राहत आहे. हे रेल्वेस्टेशन एक दोन नाही तर तब्बल अकरा मजली असणार आहे. या रेल्वेस्टेशनमधून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था नाही तर लोकांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

या रेल्वे स्टेशनच्या वर मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉपचीही व्यवस्था असेल. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या प्रवासाची सुविधा निर्माण होण्याबरोबरच या माध्यमातून सरकारला चांगला महसूलही प्राप्त होणार आहे. ठाणे रेल्वे स्टेशनजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक १०ए जवळील १० हजार मीटर परिसरामध्ये हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. त्याबरोबरच २४ हजार २८० वर्गमीटर भागामध्ये लीज स्पेससुद्धा आहे. ही जागा ६० वर्षांच्या लीजवकर दिला जाऊ शकते. तसेच हा प्रकल्प ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. या रेल्वे स्टेशनजवळ कनेक्टिव्हिटीवर पूर्ण लक्ष देण्यात आलं असून, त्याला बस आणि मेट्रोद्वारेही जोडलं जाणार आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

59 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 hour ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago