मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर आपले नाव कोरले. दुबईत झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे पुढील मिशन काय असणार याची. आता भारतीय संघाला ३ महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली आहे. या दरम्यान ते कोणतीही आंतरराष्टीय चॅम्पियनशिप अथवा मालिका खेळणार नाहीत.
कर्णधार रोहित शर्मा भारताला ९ महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकवून मुंबईत परतला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलआधी एक आठवड्याची विश्रांती मिळेल.
दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आरामाला प्राथमिकता दिली. बीसीसीआयची कोणत्याही प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची योजना नाही.
म्हणजेच खेळाडूंना आता श्वास घेण्यासही उसंत नाही. आता तो टी-२० क्रिकेटचा महाकुंभ म्हणवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलची सुरूवात २२ मार्चला होईल तर फायनल २५ मेला खेळवला जाईल.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…