इंफाळ : मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील चांगौबंग गावात भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत बीएसएफचे 3 जवान हुतात्मा झाले, तर 13 जवान जखमी झाले.
लष्कराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जवानाने रुग्णालयात नेत असताना अखेरचा श्वास घेतला. मृत जवानांचे शव सेनापती जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
तर जखमी झालेल्या 13 जवानांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मणिपूरच्या राज्यपाल कार्यालयाने हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करत जखमी जवानांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…