दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने तडाखेबंद अर्धशतक ठोकले आहे. रोहितने ४१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. य़ा खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
रोहित शर्मासाठी हे अर्धशतक खूप खास आहे कारण आयसीसीच्या फायनलमध्ये त्याने ही कामगिरी पहिल्यांदा केली आहे. त्यामुळेच त्याची ही खेळी ऐतिहासिक आहे. याआधी त्याला कधीही आयसीसी स्पर्धेच्या फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली ननव्हती. इतकंच नव्हे रोहितच्या ताबडतोब अर्धशतकामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला दमदार सुरूवात मिळाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान आहे. टॉस जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५१ धावा केल्या. फलंदाजीदरम्यान किवी संघाची सुरूवात चांगली राहिली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी ७.५ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…