FDमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे… या आहेत ५ स्कीम ज्यात मिळत आहे जबरदस्त व्याज

Share

मुंबई: शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे असे मार्ग निवडले आहेत ज्यात जोखीम नसते. सुरक्षित गुंतवणूक आणि रिटर्न्सच्या बाबतीत फिक्स डिपॉझिट स्कीम्स खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे तर आम्ही तुम्हाला अशा एफडीबद्दल सांगणार आहोत ज्यात शानदार व्याज मिळत आहे.

खास बाब म्हणजे या स्कीम्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी तसेच त्यांचा फायदा घेण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एसबीआय बँकची अमृत वृष्टी आहे. यात ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि ७.२५ टक्के व्याज मिळेल. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के दिले जात आहे.

दुसऱ्या ४०० दिवसांच्या गुंतवणुकीची अमृत कलश योजना आहे. यात सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळत आहे.

IDBI बँकची स्पेशल उत्सव कॉलबेल एफडी ३०० दिवसांची आहे. यात सामान्य नागरिकांना ७.०५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज ऑफर करत आहे.

चौथ्या नंबरवर आयडीबीआय बँक ची ही स्कीम आहे. ही ७०० दिवसांची आहे आणि यात सामान्य नागरिकांना आणि वरिष्ठ नागरिकांना व्याज अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.७० टक्के आहे.

इंडियन बँकेची सुप्रीम ३०० दिवसांची एफडी स्कीम आहे. याची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत आहे. यात वरिष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळत आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago