दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकले आहे. एकीकडे विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले आणि दुसरीकडे श्रेयस अय्यरचे मात्र अर्धशतक केवळ ५ धावांनी हुकले.
पहिले दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने सावधगिरीने खेळ करत संघाला १००हून अधिक धावा गाठून दिल्या. कोहलीने ५५ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तर श्रेयस अय्यरला ४५ धावा करता आल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने ७३ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरेने ६१ धावा ठोकल्या.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…