घरातील आनंद हिरावून घेतात या ३ गोष्टी, कुटुंब होते कंगाल

Share

मुंबई: वास्तुशास्त्रात घराचा आनंद आणि सुख-संपन्नतेसाठी काही सरळ सोपे नियम सांगितले आहेत. प्रत्येक घरात नियमांचे पालन केले गेले पाहिजे. वास्तुशास्त्रात अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे घरातील प्रगतीला ग्रहण लागते. तसेच संपूर्ण कुटुंब कंगाल होते.

गंजलेल्या गोष्टी

वास्तुनुसार घरात गंजलेल्या गोष्टी अजिबात ठेवू नयेत. घरात गंज लागलेल्या गोष्टी ठेवल्याने मनुष्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. गंजलेले लोखंड, खिडकी, दरवाजा, टाळे या कोणत्याही गोष्टी लगेचच बाहेर टाका. या गोष्टी कुंडलीत मंगळची स्थिती बिघडवतात.

खराब झालेली घड्याळ

घरात चुकूनही बंद अथवा खराब झालेले घड्याळ ठेवू नये. खराब घड्याळामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. या लोकांना केवळ आर्थिक बाबतीतच नुकसान होत नाही तर घरातील माणसांमध्ये वादही वाढतो.

घराच्या छतावर भंगारचे सामान

घराच्या छतावर कधीही भंगारचे सामान ठेवू नये. असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते. यामुळे घरात कंगाली वाढते. सोबतच घरातील सदस्य नेहमी आजारी राहतात. आजारावर सातत्याने पैसा खर्च होतो. घरातील आनंद निघून जातो.

Tags: Vastu Tips

Recent Posts

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

4 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

17 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago