वसई : वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातात तीन तरुणांचा जणांचा मृत्यू झाला.
अॅक्टिव्हा आणि बाईक यांची समोरासमोर टक्कर झाली. दोन दुचाकींच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. तीन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वसई येथील राजीवली परिसरात रस्ता निमुळता आहे. या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आणि तीन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…