हैदराबाद : तेलंगणातील वानपार्थी जिल्ह्यातील मदनपुरम मंडलमधील कोन्नूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये एक गूढ आजार पसरला आहे, ज्यामुळे अवघ्या 3 दिवसांत सुमारे २५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वानपार्थी जिल्ह्याचे जिल्हा पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अधिकारी के. वेंकटेश्वर यांनी ही माहिती दिली.
जिल्हा पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मते, ‘सुमारे २५०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत आणि आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि नमुने गोळा करून चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हे सर्व मृत्यू ३ दिवसांत झाले. त्यापैकी १६ तारखेला ११७ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून १७ तारखेला ३०० आणि उर्वरित कोंबड्या १८ तारखेला मृत आढळल्यात. त्यानंतर आम्हाला कळवण्यात आले आणि आम्ही १९ तारखेला नमुने प्रयोगशाळेत पाठवले. या सर्व कोंबड्या प्रीमियम फार्ममध्ये मृत्युमुखी पडल्याचे के. व्यंकटेश्वर यांनी सांगितले.
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…