मुंबई : मराठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली एक पर्यटन कंपनी अशी ‘केसरी टूर्स’ची ओळख सांगितली जाते. या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली होती. आज केसरी टूर्स ही एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी म्हणून ओळखली जाते.
केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रीतील एक विद्यापीठ म्हणून ओळखतात. अथक परिश्रम आणि कठीण संघर्षातून त्यांनी ‘केसरी टूर्स’ एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…