सिंधुदुर्ग : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जातात. मात्र सिंधुदुर्गवासीयांना जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्यामुळे जाता येत नाही. यासाठी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांना सावंतवाडी व कणकवली येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.
खासदार राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यासंदर्भात पत्र लिहून महाकुंभसाठी दिलेल्या गोवा ते प्रयागराज या रेल्वे सेवेबद्दल अभिनंदन केलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या रेल्वेला एक ही थांबा नसल्याने सिंधुदुर्गवासीयात नाराजी असल्याने जिल्हा वासियांना कुंभमेळ्यात जाण्यासाठी सावंतवाडी व कणकवली रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी केली आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…