मुंबई: अनेकदा लोक एकमेकांकडून फुकट वस्तू घेतात. वास्तुशास्त्रात सर्व गोष्टी फुकटमध्ये घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. असे केल्याने जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या वस्तू जवळच्या व्यक्तींकडून कधीही फुकट घेणे चांगले मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार कधीही मीठ कोणाकडून फुकट घेऊ नये. मीठाचा संबंध शनीशी सांगितला आहे.
जर मीठ तुम्ही कधीही फुकट घेत असाल तर त्याच्या बदली दुसरी कोणतीतरी वस्तू दिली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जर मी फुकटात घेत असाल तर जीवनात रोग आणि कर्जाची समस्या वाढू शकते.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने सुई कधीही फुकट घेऊ नये. तसेच या सुईचा वापरही करू नये. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून फुकटता सुई घेतल्याने जीवनात नकारात्मकता वाढू लागते. तसेच घरच्यांसोबतचे प्रेमसंबंधही कमी होतात.
वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला रुमालही कधी कोणाकडून फुकट घेतला नाही पाहिजे. तसेच इतर कोणाचाही रूमालही वापरू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही फुकटात घेतलेला रूमाल वापरत असाल तर यामुळे त्या दोन व्यक्तींमध्ये वाद होऊ शकतात.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…