थंडीत किती गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे?

Share

मुंबई: थंडीत आंघोळीसाठी योग्य तापमान 90° F आणि 105° F (32° C – 40° C) या दरम्यान असले पाहिजे. खरंतर शरीराचे तापमान यापेक्षा जास्त असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही हाताने पाणी किती गरम आहे हे तपासू शकता. थंडीत आंघोळीसाठी काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत. थंडीत त्वचेला मुलायम ठेवले पाहिजे. कोरड्या टॉवेलने त्वचा रगडू नका.

तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाणी अथवा थोडे गरम पाणी असले पाहिजे. मात्र उकळलेले पाणी असता कामा नये. आंघोळ करताना आपली त्वचा जोरात रगडू नका. तसेच आंघोळीनंतर ही त्वचा जोरात घासू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. तसेच त्वचा कोरडीही होऊ शकते.

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे असतात. यात चांगली झोप मिळते. तसेच रक्तदाब कमी होतो. तसेच तणावापासून सुटका मिळते. जर तुम्ही शारिरीकरित्या अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या मांसपेशींना आराम मिळतो. कोमट पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असते.

दरम्यान, काहीजणांची याला असहमती असू शकते. मर्यादेपेक्षा पाणी अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्रास होऊ शकतात. आंघोळ करताना जर खूप घाम येत असेल तर समजून जा की पाणी खूप गरम आहे. यामुळे त्यात थंड पाणी मिसळला. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आराम तर खूप मिळतो. मात्र मर्यादेपेक्षा अधिक गरम पाणी आरोग्यासाठी घातक आहे.

Tags: bathroom

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago