नवी दिल्ली : सध्या आयपीएल २०२५ (IPL 2025) ची तयारी सुरु असून त्यासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ ऑक्टोबर महिना अखेरीस त्यांच्या खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. अशातच अनेक खेळाडूंसह काही संघाचे कर्णधारही बदलणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. मात्र यावेळी आरसीबी (RCB) टीमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
तीन हंगामांपूर्वी आयपीएलमध्ये बंगळुरूचा कर्णधार (RCB Captain) असलेला विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार असल्याचा अंदाच वर्तवला आहे. त्यानुसार कोहलीने पुन्हा बंगळुरूचे कर्णधार बनण्याचे ठरवले आहे. परंतु हे पुढील महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावानंतरच निश्चित होणार आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…