मुंबई:आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात यशस्वी होण्यासाठी असा एक मंत्र सांगितला आहे जो विना मेहनत तुमच्या कामी येऊ शकतो. आचार्य चाणक्य यांचा मंत्र जर तुम्ही आयुष्यामध्ये वापरला तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.
आचार्य चाणक्य यांचा मंत्र सर्वात कठीण कामालाही सोपे बनवतो. यामुळे प्रत्येक कामात यश मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांशी बोलताना नेहमी सौम्य असले पाहिजे. बोलताना सौम्य शब्दांचा वापर केला पाहिजे.
चाणक्य म्हणतात की जे कोणी मधुर वाणी बोलतात त्यामुळे समाजातील लोक प्रसन्न होतात. त्यांचे समाजमनात मित्र होतात. आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्ती आपल्या भाषेमध्ये अमृतरूपी मधुरता मिसळून बोलले पाहिजे.
व्यक्तीचे मधुर वाणी त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळवून देते. तसेच त्या व्यक्तीची बिघडलेली कामेही पूर्ण होतात. व्यक्तीची मधुर वाणी दुसऱ्या व्यक्तीचे मन मोहून घेते. यामुळे संबंध चांगले होतात आणि कामे थांबत नाहीत. या व्यक्ती सगळ्यांना आपलेसे करतात.
जी व्यक्ती मधुर भाषा बोलते ती व्यक्ती कधीही द्रारिद्री राहत नाही. आपल्या मधुर वाणीने ती समाजात आपले जीवन चांगल्या पद्धतीने घालवते.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…