मुंबई : दोन महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने (Reliance Jio) मोबाइल रिचार्जचे दर (Recharge Price Hike) वाढवले. यामुळे ऐन सणासुदीच्या महागाईत जिओ वापरकर्त्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली होती. या दरम्यान बीएसएनएलने (BSNL) रिचार्ज प्लान स्वस्त केले होते. त्यामुळे अनेक युझर्स फायद्यासाठी इतर पर्यायांचा वापर करत होते. परंतु रिचार्ज दरवाढ झाल्यानंतर जिओ वापरकर्त्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी नवीन प्लॅन काढले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत नवीन प्लॅन.
९९९ रुपयांमध्ये ९८ दिवसांचा प्लान मिळणार आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत. जर तुम्ही जिओच्या 5G नेटवर्क परिसरात असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकून 196GB डेटा मिळणार आहे.
८९९ रुपयांचा रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल आणि १०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच 5G नेटवर्क भागात 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. या प्लानमध्ये एकूण 200GB डेटा मिळणार असून हा प्लॅन ९० दिवसांचा असणार आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…