चंद्रपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे १ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. ते सकाळी साडेदहा वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन झाल्यावर त्या ठिकाणाहून वन अकादमीकडे प्रयाण करतील. वन अकादमी येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ वाजता वन अकादमी येथून दुपारी ३ वाजता पोंभुर्णाकडे जात आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणी करीत आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहतील. रात्री वन अकादमी येथे मुक्काम करून २ ऑक्टोबर रोजी सकाळी गडचिरोली येथे जातील.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…