Jioचा दररोज २ जीबी डेटाचा जबरदस्त प्लान, किंमत २०० पेक्षाही कमी

Share

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. हे रिचार्ज प्लान विविध किंमत आणि फायद्यांसह येतात.

येथे तुम्हाला आज अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. यात युजर्सला अनलिमिटेड कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि बरंच काही मिळेल.

आज जिओच्या अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.

जिओच्या यया प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.

१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. अशातच हा रिचार्ज प्लान फक्त अर्धा महिना सुरू राहील. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतील. तसेच १४दिवस ही सर्व्हिस सुरू राहील.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो. जिओने रिचार्ज डिस्क्रिप्शनमध्ये सांगितले की जिओ सिनेमा प्रीमियमला यात सामील करण्यात आलेले नाही.

Tags: jio

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

6 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

9 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

45 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

56 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago