मुंबई : मुंबईत सध्या मविआचे (Mahavikas Aaghadi) जोडे मारो आंदोलन सुरु आहे. मात्र महाभकास आघाडीच्या या आंदोलनाला भाजपाच्या (BJP) आंदोलनाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरचे शाहीर शुभम विभूते यांनी आज दादर येथील कैलास लस्सी समोर पोवाडे सादर केले. तसेच मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार तसेच जिल्हा प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी मार्गदर्शन केले.
आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन हे यावेळी उपस्थित होते. यावेळी जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…