भारतातील या शहरात मिळते सर्वात वेगवान Internet, दिल्ली,मुंबई नव्हे तर…

Share

मुंबई: देशात डिजीटल क्रांती आली आहे. लोकांना इंटरनेटची इतकी सवय झाली आहे की त्याच्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. इंटरनेट आजच्या काळात महत्त्वाची गरज बनला आहे. दरम्यान, आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे इंटरनेटला जागा नाही. तर आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती हाय स्पीड इंटरनेटची मागणी करत आहे.

भारतात इंटरनेटमध्ये गेल्या काही काळापासून खूप बदल झाले आहेत. भारत आता इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की भारतात सर्वाधिक वेगवा इंटरनेट स्पीड कुठे मिळतो? जर तुम्ही यासाठी दिल्ली, मुंबईचे नाव घ्या तर तुम्ही चुकीचे आहात.

भारतात इंटरनेट

रिपोर्टनुसार भारत मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मोबाईल इंटरनेटच्या स्पीडबाबत बोलायचे झाल्यास भारतात १०७.०३ एमबीपीएसचा स्पीड रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाबतीत भारत जगात अद्याप ८५व्या स्थानावर आहे. देशात ब्रॉडबँडचा स्पीड ६३.९९ एमबीपीएस इतका आहे.

येथे मिळतो सर्वाधिक स्पीड

भारतातील चेन्नई शहारत सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड मिळते. रिपोर्टनुसार येथे इंटरनेट स्पीड ५१.०७ एमबीपीएस इतका रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाबाबत बोलायचे झाल्यास बंगळुरू ४२.५० स्पीडसह दुसऱ्या आणि ४१.६८ एमबीपीएस स्पीडसह हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे.

Tags: internet

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

12 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

54 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

57 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago