भारत पुढील टी-२० आशिया कपचे यजमानपद भूषवणार, बांगलादेशला २०२७मध्ये संधी

Share

मुंबई: भारत २०२५मध्ये होणाऱ्या टी-२० आशिया कपचे यजमानपद सांभाळणार आहे. ही स्पर्धे टी-२० वर्ल्डकप २०२६च्या एक वर्ष आधी होणार आहे.दरम्यान, आशिया कपमुळे वर्ल्डकपपूर्वी आशियाई संघाना तयारीची संधी मिळत आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने टी-२० आशिया कप स्पर्धेची माहिती सोमवारी दिली.

आशिया कपचा खिताब सध्या भारताकडे आहे. गेल्या ४ पैकी तीन आशिया कप भारतानेच जिंकले आहेत. २०१६ पासून आशिया कपला नेहमी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जाते. याच कारणामुळे आशिया कप त्या फॉरमॅटमध्ये खेळवला जातो ज्यात वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे.

नुकताच श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तसेच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला हरवत जेतेपद मिळवले. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान हे देश एकमेकांविरुद्ध खेळतात.

Tags: asia cup

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

1 hour ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

2 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

3 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago