मुंबई: वजन नियंत्रित करण्यासाठी वर्कआऊट करणे गरजेचे आहे. अधिकतर लोक सकाळी अथवा संध्याकाळी जिममध्ये जात अथवा घरी एक्सरसाईज करतात. मात्र फार कमी लोकांना वर्कआऊट करण्याची योग्य वेळ माहीत आहे. सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळेस वर्कआऊट केले पाहिजे. ज्यामुळे वजन वेगाने कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरातील फॅट अधिक बर्न होते. यामुळे मेटाबॉलिज्मही चांगला राहतो. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी एक्सरसाईज केल्याने वजन दुपटीने कमी होते.
तज्ञांच्या मते सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केला जाणारा व्यायाम चांगला ठरू शकतो. यामुळे संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते. सकाळी एक्सरसाईज केल्याने हॉर्ट रेट वाढतो. तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने होते. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते.
तज्ञांच्या मते दिवसभर काम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते. अशातच वजन कमी कऱण्यासाठी वर्कआऊट करत असाल तर याचा परिणाम चांगला मिळू शकतो. दरम्यान, संध्याकाळी एक्सरसाईज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपले पोट रिकामी असले पाहिजे. यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते.
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…