मुंबई: एलआयसी प्रत्येक वर्गातील तसेच विविध वयोगटातील लोकांसाठी विविध योजना राबवत असते. एलआयसीच्या योजना तुम्हाला सुरक्षा आणि रिटर्नची गॅरंटी देतात.
अशातच एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यात तुम्हाला सुरक्षा मिळतेच तसेच लाखोंचे रिटर्न्सही मिळतात. या पॉलिसीचे नाव आहे जीवन उमंग.
या योजनेत तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. या स्कीममध्ये पॉलिसी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही अनेक मॅच्युरिटी फायदे मिळवू शकता.
पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला २५ लाख रूपये मिळू शकतात. यासाठी ३५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला दरमहा १६३८ रूपये जमा करावे लागतील. अशातच दररोज तुम्हाला ४५ रूपयांची बचत करणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…